Please turn JavaScript on

Saamana (सामना)

Follow Saamana (सामना)'s news and updates in a matter of seconds! We will deliver any update via email, phone or you can read them from here on the site on your own news page.

You can even combine different feeds with the feed for Saamana (सामना).

Subscribing and unsubscribing is fast, easy and risk free.

The whole service is free of cost.

Saamana (सामना): Saamana (सामना) | Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai, Pune, Nashik News | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या लाइव

Is this your feed? Claim it!

Publisher:  Unclaimed!
Message frequency:  70 / week

Message History

कर्नाटकचे नागरी हक्क अंमलबजावणी विभागाचे पोलीस महासंचालक (DGP) के. रामचंद्र राव यांना राज्य सरकारने तडकाफडकी निलंबित केले आहे. राव यांचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात के. रामचंद्...


Read full story

सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकासह विमानतळावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाने अटक केली आहे. त्या दोघांकडून 1590 ग्रॅम सोने जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 2 कोटी 15 लाख रुपये इतकी आहे.

सोने तस्करीचे प्रकार होऊ नये याची खबरदारी सीमा शुल्क विभागाने घेतली ...


Read full story

संगमेश्वर तालुक्यातील चाफवली–देवळे जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करत असताना अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने प्राथमिक शिक्षकाचे निधन झाले. गजानन मोघे शिक्षकाचे नाव आहेत. अखेरपर्यंत ज्ञानार्जनाचे काम करत असताना विद्यार्थ्यांसमोरच मन सुन्न करणारी घटना घडल्याने मुलांनाही अश्रू अनावर झाले.

मितभाषी स...


Read full story

मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी राञी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. पारा थेट 18 अंशांवर घसरल्यामुळे मुंबईकर चांगलेच कुडकुडले. उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे शहरात थंडीची लाट पसरली आहे. पुढील शहर आणि उपनगरांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील आठवडाभरात शहर आणि उपनगरांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवा...


Read full story

मेळघाटसह राज्याच्या दुर्गम भागातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचे मुंबई उच्च न्यायालयाने आज कान टोचले. बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारची प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी, मात्र बालमृत्यू आणि गर्भवती महिलांचे मृत्यू थांबवण्यात सरकारचे प्रयत्न सपशेल अपुरे पडत आहेत असे सुनावत न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने सरकार...


Read full story