नगर: प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्याला उत्कंठा लागलेली ‘अंदाज समिती’ अखेर गुरुवारी (दि. ६) अहिल्यानगरमध्ये दाखल झाली. प्रशासनानेही या समितीचा योग्य ‘अंदाज’ अखेर बांधलाच. आता या समितीचा यथोचित ‘पाहुणचार’ सुरू केला असून, त्यासाठी नेमलेले संपर्क अधिकारीही त्यांना काही कमी पडू नये याची काळजी घेताना दिसले. तसेच त्यांना ‘आवश्यक’ माहितीही पुरवली जात होती.
गुरुवार...